महाराष्ट्र ग्रामीण

युद्धाची ठिणगी अंबरनाथ मध्येही

जियो पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा

अंबरनाथ : इराण अमेरिका, इस्राईल युद्धामुळे कल्याण बदलापूर हायवेवरील जियो पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा , मंगळवार सायंकाळ पासूनच हे चित्र पहावयास मिळत आहे देशात खरच पेट्रोल चा तुटवडा होतोय का ? हे प्रश्नचिन्ह नागरिकांच्या मनात भेडसावत आहे.

Baba News Ambernath

आमच्या येथे सर्व प्रकारच्या जाहिराती , बातम्या स्वीकारल्या जातील तसेच वृत्तपत्र व मासिके मिळतील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button